Visit to Aurangzeb at Agra

Sambhaji Maharaj Aurangzeb

शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

War Against Aurangzeb of Mughal Empire

Aurangzeb on Maharashtra

औरंजेबाचे महाराष्ट्रावरील आक्रमण शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता. १६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला. त्यापूर्वीच औरंगजेबाचा मुलगा अकबर हा त्याच्याविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे मदत मागण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य … Read more

Shivputra Sambhaji Maharaj

Shivputra Sambhaji Raje

शिवपुत्र संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते. संभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची … Read more

Attack on Burhanpur in Madhyapradesh

Burhanpur Madhyapradesh

मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा तारीख: २८ जानेवारी १६८१ शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला . उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर … Read more

Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj

Armaar the Navy built by Sambhaji Maharaj

आरमार उभारणी ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल  , हे शिवाजी महाराजांचे विचार होते. आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली. जहाज बांधणीचे काम सुरु केले. पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला. या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, … Read more

Ramsej Fort of Nashik Fought for 6 Years

Ramshej Fort near Nashik

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला नाशिक जवळ पिंडोरी (दिंडोरी) पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका … Read more

Sambhaji Maharaj Mudra Rajmudra

Sambhaji Maharaj Rajmudra

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा – – राजमुद्रा श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। मराठी मध्ये अर्थ: शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही (कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)  

Sambhaji Raje Rajyabhishek

Shambhaji Maharaj Rajyabhishek

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१ १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती   हंबीरराव मोहिते   यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.

War with Siddis of Murud Janjira

War with Siddhis of Murud Janjira

मुरुड जंजिरा वरील आक्रमण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे … Read more

Sanskrit Granth written by Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक. श्री गणेशाला नमन देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् | भक्तविघ्नहनने धृतरत्नं  तं नमामि भवबालकरत्नम् || मराठी मध्ये अर्थ: देवदानवांच्या स्तुतीने … Read more