Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj

Armaar the Navy built by Sambhaji Maharaj

आरमार उभारणी ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल  , हे शिवाजी महाराजांचे विचार होते. आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली. जहाज बांधणीचे काम सुरु केले. पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला. या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, … Read more