Sambhaji Maharaj and Palakhi of Sant Tukaram Maharaj – Ashadhi Wari

Sambhaji Maharaj Sant Tukaram Maharaj Palakhi

संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी महाराणी येसूबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते, “श्री शाहु महाराज”. या समयी देहू वरून खुद्द “महादेव महाराज” त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. महादेव महाराज म्हणजे संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांचे सुपुत्र. महादेव महाराजांच्या भेटी मागचे अजून एक कारण होते, ते म्हणजे; देहु ते पंढरपुर … Read more

Great Escape from Agra with Shivaji Maharaj

Great Escape from Agra

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर ) मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित … Read more

Visit to Aurangzeb at Agra

Sambhaji Maharaj Aurangzeb

शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

Shivputra Sambhaji Maharaj

Shivputra Sambhaji Raje

शिवपुत्र संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते. संभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची … Read more

Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj

Armaar the Navy built by Sambhaji Maharaj

आरमार उभारणी ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल  , हे शिवाजी महाराजांचे विचार होते. आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली. जहाज बांधणीचे काम सुरु केले. पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला. या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, … Read more